बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. देशमुखांचे हत्येनंतर बीड पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यानंतर सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वाल्मिक कराडच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची यादीच जाहीर केली होती. आता बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांनी नोटीस धाडली आहे.
https://www.youtube.com/watch?v=Y9Ymr3LK0TE&t=22s
तृप्ती देसाई यांनी बीड जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे जानेवारी...
कोकणी माणूस हा देवभोळा असतो. तो देवाला प्रचंड मानतो आणि तितकाच देवाला घाबरतो. याच कोकणभूमीत अगदी परशुराम ते पत्रादेवी पर्यंत अनेक देवदेवतांच्या जत्रा आणि...
New India Bank Scam: गेली काही वर्ष मुंबई किंवा महाराष्ट्र बंद ठेवायचा ठेका जणू हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेकडे होता. परंतु त्याच्याही आधी...
महाराष्ट्रात सध्या महायुती सरकारमध्ये शीतयुध्द सुरू आहे का? या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही. मात्र प्रचंड बहुमताची सत्ता मिऴाल्याचा फायदा जनतेच्या कामासाठी करायचा असतो...
दिल्ली विधानसभेत २७ वर्षांनी भाजपाने बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे चित्र पाहायला मिळत आहे. वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि...
१२ ऑक्टोबर २०२४ ला मुंबईतील एक प्रथितयश नेते राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर...