राज्यातल्या गृह विभागासमोर रोज नव्या घटना आव्हान निर्माण करतायेत . मुंबईतल्या कल्याणमधील घटनेला २४ तास पूर्ण होत तो पर्यंतच आता पुण्यातला राजगुरुनगरमध्ये एका नराधमाने २ मुलीवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
राज्यातल्या गृह विभागासमोर रोज नव्या घटना आव्हान निर्माण करतायेत . मुंबईतल्या कल्याणमधील घटनेला २४ तास पूर्ण होत तो पर्यंतच आता पुण्यातला राजगुरुनगरमध्ये एका नराधमाने २ मुलीवर अत्याचार करून त्यांचा खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे.