मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हवामानातील बदलानुसार आरोग्याची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मधुमेहाचा त्रास वाढू शकतो. तसेच या रुग्णांना आहाराची देखील विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी ‘विटामिन डी’ असलेले अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.हिवाळा हा ऋतू आल्हादायक असला तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्रासदायक आहे. तुम्हला जर रक्तातील साखर नियंत्रित ठेवायची असेल तर तुम्ही हे पाच पदार्थ खाऊ शकता.