राज्यात सध्या अनेक घडामोडींना वेग हा आला आहे. दिनांक २६ फेब्रुवारी पासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चालू झाले आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2024) आज शेवटचा दिवस. परंतु आजचा हा शेवटचा दिवस चांगलाच नाट्यमय झाल्याचे दिसून येत आहे. आज पहिल्या सत्रात विधिमंडळाच्या परिसरात शिंदे गटाचे (Shinde Group) दोन नेत्यांमध्ये वाद झ्याल्याचे चित्र दिसून आले तर दुसरीकडे सभागृहात आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यात वाद झाल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराची केली पोलखोल
विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर मंत्री दादा भुसे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया