मुंबईच्या ताज मध्ये गुरूवारी सकाळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दीड तास एक बैठक पार पडली. मनसेचं काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी आलेल्या या बैठकीनंतर दोन्ही बाजूंच्या फायद्या तोट्याचा विचार करण्यात आला. तीन यारांच्या या ‘बैठकी’तून कोणाचा फायदा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
बीडमध्ये मराठा ओबीसी लढत होण्याची शक्यता,पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या…
मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक