गेले दोन दिवस उबाठा शिवसेना आणि मनसे यांच्या प्रचार सभा रत्नागिरीत होतायत. उध्दव ठाकरे यांना कोकण म्हणजे शिवसेनेचं हृदय वाटतंय. पण याचं हृदयाला जीवघेणे Blockage मिळालेत ते ही सेना- भाजपा युती मुळेच . त्यामुळे आता कोकणी माणसाची जर सटकली तर त्याची मोठी किंमत ठाकरेंप्रमाणेच भाजपला ही चुकवावी लागू शकते.
महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज पडलेले दिसले तर…काय आहे जिल्हा प्रशासनाचे आवाहन?