रविवारी दिनांक १७ मार्च रोजी शिवाजी पार्क येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह राहुल गांधी आणि अन्य नेत्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र उगारले.
देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? कोणत्या राज्यात झाले पहिले मतदान, जाणून घ्या सविस्तर माहिती
विशाल निकमसोबत ‘येड लागलं प्रेमाचं’ या नव्या मालिकेत दिसणार जय दुधाणे,मालिकेचा प्रोमो झाला आउट