घरमहाराष्ट्र
घरमहाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्यांच्या दरात वाढ
दिवसेंदिवस तापमानाचे प्रमाण अधिक होत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेची झळ सर्वसामान्यांना देखील बसत आहे. राज्यात ढगाळ वातावरण निवळल्याने अक्षरश: आता कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फळे आणि भाजीपाल्यांना देखील फटका बसत आहे. मुंबईकरांना उष्णतेसह आता महागाईचा देखील सामना करावा लागणार आहे. शेतकरी फळे आणि भाजीपाल्यांची लागवड करुन ठेवतात. पण सध्या तापमानाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्यांवर उष्णतेचे संकट घोंघावत आहे. https://youtu.be/41fdx9T-HSY वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात...
महाराष्ट्र
अहमदनगरमध्ये आष्टी रेल्वे स्थानकांत रेल्वेच्या डब्यांना आग
अहमदनगर (Ahmednagar) मधील आष्टी रेल्वेला आज भीषण आग लागली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी...
महाराष्ट्र
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, दिवाळी साजरी करणार नाही, मला शेतकऱ्यांच्या वेदना…
दिवाळीच्या पूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या आगरी पीक विम्याची रक्कम देण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करणार आहे. पण ही पीक विम्याची रक्कम जर दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये...
महाराष्ट्र
गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली टीका
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा मुद्दा चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाठोपाठ धनगर समाज देखील पुढे आला आहे. महाराष्ट्रात जातीजातीत कोण भांडणे...
मुंबई
मुंबई विमानतळ ६ तासांसाठी बंद!! जाणून घेऊयात या मागचं कारण
१७ ऑक्टोबरला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ (CSMIA)पूर्ण सहा तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई विमानतळावरून या सहा तासा दरम्यान कोणतंही उड्डाण होणार...
महाराष्ट्र
मुंबई, पुणे पाठोपाठ सोलापुरातही ड्रग्सचा धंदा, मुंबई गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई
मागील काही महिन्यांपासून मुंबई, पुणे, सोलापूर यांसारख्या मोठ्या शहरात ड्रग्जची तस्करी केली आहे. तसेच आता मुंबईच्या गुन्हे शाखेकडून सोलापुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे....