मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होत आहे. त्यांच्या या आजच्या भाषणामध्ये अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. अनेक विरोधी पक्षावर निशाणा साधला. कोकणवासीयांना आपले हक्क काय आहेत हे त्यांना सांगितले. काही लोक तुमच्या जमिनी बळकावण्यासाठी आसुसले आहेत असे कोकणवासीयांना राज यांनी सांगितलं. त्यांनी आणखी एक मुद्दा कोकणवासीयांना समोर आणला आहे ते खालीलप्रमाणे.
हे ही वाचा :
वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा