Friday, May 17, 2024
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

UDDHAV THACKERAY यांच्यावर बोलून मूळ प्रश्नाला बगल देऊ नका, JAYANT PATIL यांचा इशारा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी किरण सानप यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, जयंत पाटील म्हणाले की, कांद्याचा प्रश्न तीन-चार जिल्ह्यात फार महत्त्वाचा आहे. त्याने तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर मिळालं 'जय श्रीराम'. त्यामुळे महाराष्ट्राला कळालं शेतकऱ्यांकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे ते. त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांसाठी घेतली त्याचं धाडस आहे ते. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त...

आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत घडला भयंकर प्रकार

एकनाथ शिंदे हे प्रकरण सध्या बरंच चर्चेत ठरतंय. एकनाथ शिंदे सोबत बाकी आमदार देखील होते याचे फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. त्यातच अकोला...

उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा – एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत सुरतमध्ये पोहचले. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेनं भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी...

राणेंचा संजय राऊतांवर आरोप म्हणाले, “आता संजय राऊत खुश”… 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची चर्चां सर्वत्र सुरु आहे....

नितीन सरदेसाई यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची जास्त मते फुटल्याने पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलवली असून काहींना बाहेरचा रस्ता दाखविण्याची शक्यता आहे. त्यातच...

मिरज तालुक्यात घडली धक्कादायक घटना

घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली येथील मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावात सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या...
92अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics