Friday, April 26, 2024

Latest Posts

Accident च्या प्रमाणात वाढ! करा ‘या’ गोष्टींचे पालन | Follow ‘these’ things |

Accident च्या प्रमाणात वाढ! करा 'या' गोष्टींचे पालन

भारतात दरवर्षी अपघातामुळं मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. याशिवाय मानवी चुकांमुळं होणाऱ्या अपघातांमुळं सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं तुम्ही प्रवास करत असताना त्यावेळी अनेक गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. कारण अनेकदा वाहनचालकाच्या किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुकांमुळं अपघात होण्याचा धोका वाढत असतो. त्यामुळं वाहन चालवत असताना वाहनचालकानं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss